🙏 Dandvat

A short information about Mahanubhava Pantha

Mahanubhava Pantha is a religious sect following the teachings of Panch Avatars of pantha. Mahanubhava Pantha originated during the late 12th century and from the Varhada region of Maharashtra. Pantha teaches how to connect the inner soul with the parmewshwara bhagti and attain moksha.

Pancha Avatars Of Mahanubhava Pantha | Dandvat

Sarvadnya Shree Chakradhar Swami told to his pantha that the lord takes avatars in all four Yugas (Krutayuga, Tretayuga, Dwaparyuga, Kaliyuga). Same was said by Shree Krishna in Shree Bhagavad Gita: “Dharma Sansthaapnaarthay Sambhavaami Yuge Yuge”. Accordingly, there is not a time in this world when avatar of prabhu is absent.

Brahmvidya Shastra, It is a collection of main vachans (sutras) of Swami Shree Chakardhara and presents the philosophical core of Mahanubhav Pantha. Very well planned and carefully organized into various sections, it is revered as our Shastra mop Parmeshwar (God in the form of scripture).

🙏 दंडवत प्रणाम
नमो पंच कृष्ण अवतार


🚩 Five incarnations of Mahanubhava Pantha

Mahanubhav Pantha started by Sarvadnya Shree Chakradhar Swami in 1267 and he is the 5th avatar. Earlier to Shree Chakradhar Swami there were 4 more avatars. We call them as Panch Krishna Avatars.

Pancha Avatars Of Mahanubhava Pantha | Dandvat

Shri Chakradhar Swami propagated a religious movement, as well as social movement, in which all members were accepted irrespective of their castes, and the traditional ritualistic religion was rejected. Some sources list the founder of Mahanubhava as Govinda Prabhu and Chakradhara as its first “apostle”.

Mahanubhava Pantha teaches that Krishna is the only God in Universe.

Sarvadnya Shree Chakradhar Swami told to his pantha that the lord takes avatars in all four Yugas (Krutayuga, Tretayuga, Dwaparyuga, Kaliyuga). Same was said by Shree Krishna in Shree Bhagavad Gita: “Dharma Sansthaapnaarthay Sambhavaami Yuge Yuge”. Accordingly, there is not a time in this world when avatar of prabhu is absent.

🙏 दंडवत प्रणाम
नमो पंच कृष्ण अवतार


🌸 Namo Panch Krishna Avatar

There were only five, because these avatars fell in the Guru Parampara. Govindaprabhu was the guru of Shree Chakradhar Swami. Shree Chakrapani Prabhu was the guru of Shree Govindaprabhu. Shree Dattatreya Prabhu was the guru of Shree Chakrapani Prabhu. Shree Dattatreya Prabhu and Shree Krishna are not said to have another avatar as Guru.

The Five incarnations of God knows as Pancha Krishna or Five Krishnas or Namo Panch Krishna Avatar:


Please follow our channel - @dandvat

Namo Panch Krishna Avatar

  1. Shree Krishna Chakravarti Prabhu (Dwaraka Gujarat, Mathura Uttar Pradesh) - 📰 read more
  2. Shree Dattatreya Prabhu (Badrikashram Uttarakhand) - 📰 read more
  3. Shree Changdeva Raul Prabhu (Phalatan Maharashtra) - 📰 read more
  4. Shree Gundam Raul Prabhu (Riddhapur-Amravati Maharashtra) - 📰 read more
  5. Sarvadnya Shree Chakradhar Swami (Bharuch Gujarat) - 📰 read more

There were only five, because these avatars fell in the Guru Parampara. Govindaprabhu was the guru of Shree Chakradhar Swami. Shree Chakrapani Prabhu was the guru of Shree Govindaprabhu. Shree Dattatreya Prabhu was the guru of Shree Chakrapani Prabhu. Shree Dattatreya Prabhu and Shree Krishna are not said to have another avatar as Guru.

🙏 दंडवत प्रणाम
नमो पंच कृष्ण अवतार


📅 Festivals

नमो पंच कृष्ण अवतार - Here are the important festivals & dates related to Mahanubhava Pantha.

Ashadha Purnima
Utsav

आषाढ शुद्ध
अर्थात पौर्णिमा
28 July, 2026
(Tuesday)

Pavita Parav
Utsav

श्री प्रभु बाबा जी
को पविते समर्पण
26 August, 2026
(Wednesday)

Shree Krishan Prabhu
Janmashtami

श्री कृष्ण प्रभु जन्मोत्सव
कृष्णाष्टमी / जन्माष्टमी
4 September, 2026
(Friday)

Shree Chakradhar Swami
Avtar Divas

श्री चक्रधर स्वामी जी
का अवतार दिवस
13 September, 2026
(Sunday)

Shree Govind Prabhu
Avtar Divas

श्री गोविन्द प्रभु जी
का अवतार दिवस
24 September, 2026
(Thursday)

Shardiya Navratri
Start

शारदीय नवरात्र
आरंभ - घट स्थापना
11 October, 2026
(Sunday)

Vijaya Dashami
Festival

नवरात्र समाप्त
विजयादशमी (दशहरा)
20 October, 2026
(Tuesday)

Sharad Purnima
Festival

कोजागरी पौर्णिमा
(शरद पौर्णिमा)
26 October, 2026
(Monday)

Shree Chakarpani Prabhu
Avtar Divas

श्री चक्रपाणी प्रभु जी
का अवतार दिवस
3 November, 2026
(Monday)

Deepawali
Festival

महानुभाव पंथ के अनुसार
दीपावली का आयोजन
8 November, 2026
(Sunday)

Govardhan
Puja

महानुभाव पंथ के अनुसार
गोवर्धन पूजन
10 November, 2026
(Tuesday)

Shree Geeta
Jayanti

श्रीमद् भगवद्गीता के अवतरण
का शुभ दिन है
20 December, 2026
(Sunday)

Shree Dattatreya Prabhu
Jayanti

श्री दत्तात्रेय प्रभु जी
का अवतार दिवस
23 December, 2026
(Wednesday)

📰 Blogs

नमो पंच कृष्ण अवतार - Read the blogs of Mahanubhava Pantha. Go to Blogs

Lord Shree Krishna choosen Arjuna only why not anyone else?

Lord Shree Krishna choosen Arjuna...

🙏 Dandvat Pranam 🙏

Krishna give knowledge of the Srimad Bhagavad-Gita to Arjuna because there were many reasons.

Context of the Kurukshetra War: The Gita is set on the battlefield of Kurukshetra, where Arjuna, a warrior prince, is filled with doubt and moral confusion about fighting in the war against his own relatives and teachers. Krishna's guidance is aimed at helping him navigate this crisis.

Preparedness to Learn: Arjuna's willingness to seek guidance and his openness to Krishna's teachings demonstrate his readiness to receive such profound knowledge. He acknowledges his confusion and seeks help, which is a prerequisite for spiritual learning.

Arjuna's Role: As a key figure in the Mahabharata, Arjuna embodies the struggles of duty (dharma) and righteousness. His internal conflict serves as a universal metaphor for the dilemmas faced by individuals in life.

🙏 जय श्री कृष्ण जी 🙏
Read more
Leela Sasu Suniche Vahir Ridhpur

Leela Sasu Suniche Vahir Ridhpur

🙏 Dandvat Pranam 🙏

This leela is of the Goving Prabhu Ji Maharaj. Keshave Vihari Uddhiyapane Satra Aarogna, Sasu Suniche Vahir, Ridhpur. This is located on the Rddhapura the East side of the road tivasa, known as the Shee Govind Prabhu Charanankita , also well known as Sasu listen well.

Leela describes, at the East of the City how Keshav Nayakani dug a well and the well flodded with water after the touch of Shree Govind Prabhu step thumb.

Keshav Nayakani: dug a well, but it seems that there is no water inside the well. Then he said to Prabhu Ji there is no water inside, not even a single drop.

Shree Prabhu Ji: Told and forced Keshav Nayank to dig more inside.

Keshav Nayakani: Prabhu Ji, I tried my best. But really there is no more water inside. I am sure.

Shree Prabhu Ji: You will find, but still you must dig more inside.

Keshav Nayakani: Prabhu Ji, i am still trying, but still there is no water.

Shree Prabhu Ji: After the several tries of Keshav Nayanka, now the Govind Prabhu Ji touched the base with his foot step thumb. Then Keshav Nayank tried last time and planty of water start flowing outwards. Base starts gathering with water.

Finllay, Keshav Nayak have the well full of water and then he built a strong boundary wall around the well face. After this, Keshav Nayak give invitations to the Brahamns and the Munis for the lunch on the udhyapan. Shre Govind Prabhu Ji occupied the seat at the wall of the well. Prabhu Ji has taken the bhog there. In this way, Keshav Nayka did the udyapana. Then Kesavanayaka leaved to the Nagavale.


Original Leela in Marathi:
केशववीहीरी उद्यापनी सातरा आरोगणा :
सासु सुनेची विहिर ऋद्धपुर

ऋद्धपुर च्या पुर्वेला तिवसा रोडवर असलेली श्री गोविंद प्रभुं चरणांकित, ही विहिर सासु, सुनेची विहिर म्हणून प्रसिद्ध आहे.
लिळा :
नगराच्या पूर्वेस केशवनायकांनी विहिर खोदली. परंतु पाणी लागत नाही म्हणुन चिंतित झाले. मग श्रीप्रभु बाबांना विनंती केली, “ बाबा मी खुप कष्टाने विहिर खोदली परंतु पाणी लागत नाही.” सर्वज्ञ म्हणाले, “अवो मेला जाए, वीहीरी खणावी म्हणे : न खणावी म्हणे : मेला जाए खणावीची म्हणे :” तेंव्हा केशव नायक म्हणाले, “जी,जी एव्हडी खोल विहिर खोदली परंतु पाणी लागले नाही.” सर्वज्ञ म्हणाले, अवो मेला जाए खण म्हणे : आणि श्री चरणाचा अंगठा लावला. केशवनायकांनी थोडे खोदताच, खुप पाणी लागले. संपुर्ण विहिर पाण्याने भरली. सर्वजन आश्चर्यचकित झाले.

नंतर केशवनायकांनी सुंदर चिरेबंदी विहिर बांधली. आता फक्त वरील काठ बांधणे बाकी होते. तेंव्हा श्रीप्रभु म्हणाले, “मेला जाए, सीसवठी न बांधता, अगोदर उद्यापन कर म्हणे :” केशव नायक म्हणाले, ज्याअर्थी गोसावी म्हणतात तेंव्हा पुढे काही तरी कठीन प्रसंग असेल ! म्हणून उद्यापण करवित असतील. मग केशव नायकांनी उद्यापऩाची तयारी केली. माडव घातला, ब्राम्हण बोलावले, हवण केले, ब्राम्हणाला जेउ घातले. नंतर गोसावी तेथे बीजे केले, विहीरीमधे एका ठिकाणी बसुन आरोगणा झाली.

इकडे त्याच दिवसी कटक देवगीरीला विठ्ठलनायक व दाएनायकांना, जे राज दरबारा मधे दरबारी होते तृटी आली म्हणून पकडले. केशवनायक त्यांचे व्याही होते, व त्यांनी काही वस्तू केशवनायकां कडे ठेवली होती. म्हणून केशवनायक ही नागवले गेले. तेंव्हा केशवनायक म्हणाले, “राउळांनी येणा-या संकटाची सुचना म्हणून उद्यापण करविले..! [ऋ.च. १५५]

|| दंडवत प्रणाम ||

🙏 जय श्री कृष्ण जी 🙏
Read more
Shree Astamasiddhi Devasthan Vihir Pur, Charanankit sthans of two parmeshwar avatar

Shree Astamasiddhi Devasthan Vihi...

🙏 Dandvat Pranam 🙏

Astamasiddhi Devasthan is the Charanankit Stan of Shri Govind Prabhu and Sarvadnya Shri Chakradhar Swami. At this holy place there are two Charanankit sthans, one is charanankit by Shree Gundam Raul Prabju Ji and other is by Sarvadnya Shri Chakradhar Swami Ji.

This place is also called as “Vihir Pur” (विहीरपूर) since here exists an ancient well with Holy water. It is said that the water of this well have some magical impulse. On taking bath here you will get rid of your disease and it will make the body healthy. The healing, curing power of the water is the blessing of Parmeshwar. Thousands of people visit here and take the holy bath here. People across the states and cities come here for the pilgrimage.

Sarvadnya Shri Chakradhar Swami Ji spent 3 nights here in a tent and then went to Achalpur as requested by Ramdarna Raja. From Ridhhapur it is at about 30KM.

Astamasiddhi Devasthan Temple:
▫️ Vihir Pur, 4KM from the Paratwada town,
▫️ Paratwada-Amravati Road,
▫️ District: Amravati, State: Maharashtra, India

🙏 जय श्री कृष्ण जी 🙏
Read more
Gyan Shakti Savikar - When Shree Chakarapani Maharaj ji accepted the Gyan Sakti form Shree Dattatreya Prabhu ji

Gyan Shakti Savikar - When Shree ...

🙏 Dandvat Pranam 🙏

It was the time when Shree Chakarapani Maharaj Ji left to Mahur, it was the Saka 1080 era. At the age of 30; Shree Chakarapani Ji made the pilgrimage to meet Shree Dattatreya Prabhu Ji since the reason behind is to receive the Avatar Shakti from Avadhot Prabhuraya.

People were climbing step by step to the Mahurgarh peak. They all were in a row. Suddenly, the people started making panic, there was a tiger behind them. But Shree Chakarapani Prabhuji fearlessly set himself in front of the tiger, because he knows Shree Dattatreya Prabhuji is in the form of the tiger.

Then Prabhu ji greeted tiger with a namaskar. Then after, The Lord Shree Dattatreya Maharaj Ji blessed him with his toe and given him the Ubhay Shakti (उभय शक्ती) and Shree Chakarapani Ji accepted the Gyan Shakti (ज्ञान शक्ती) and started the work with the Para Shakti (पराशक्ती).

ज्ञान शक्ती स्वीकार
इधर श्री चक्रपाणी माहुर को आ गये, शके 1080 (इ.स.1158) उमर के 30 वे वर्ष माहुर मेँ श्री दत्तात्रेय प्रभु से मिलने के लिये, क्योकी भगवान को अवतार शक्ती स्वीकार कार्य करना था। लोग माहुर के गड (शिखर) पर चढणे लगे, श्री चक्रपाणी भी यात्रीओँ के पीछे अंतर रखकर चढ रहे थे, तभी अचानक एक जाली मेँ से (श्री दत्तात्रेय प्रभु) वाघ के रुप मेँ आरोगना करके आ गये, यात्रीगण इधर उधर भागने लगे पर श्री चक्रपाणी महाराज वही एक खडक पर बैँठ गये, और श्री चक्रपाणी प्रभु श्री दत्तात्रेय प्रभु के (वाघ) सामने बैठ कर नमस्कार कीया, तभी वाघने (श्री दत्तात्रेय प्रभु) श्री चक्रपाणी के सर पर पंजा रखकर उभय शक्ती प्रदान की, श्री चक्रपाणी राऊळ ने ज्ञान शक्ती का स्वीकार किया उसमेँ “पराशक्ती” के आच्छादन करके अवर शक्ती के कार्य सुरु कीये|

🙏 जय श्री कृष्ण जी 🙏
Read more
Piercing fish eye

Piercing fish eye

🙏 Dandvat Pranam 🙏

A night before the day of Matsya Vedh (Piercing fish eye) competition, Krishna and Arjuna conversation.

Krishna: Arjuna, take care, put your step forward and concentrate on the eye of fish.
Arjuna: If i have to do everything , then what will you do?
Krishna: What you can't do, I will do.
Arjuna: And what is it that I can't do?
Krishna answers: I will keep the water steady.

No matter how much work we do for our goals, we are not the creator here. We are the co-creator of our life. We must perform our karma and trust that everything beyond our control will be taken care by God or The Universe or the Higher Power or any other name you believe in.

Remember God is your silent invisible partner.

🙏 जय श्री कृष्ण जी 🙏
Read more
Once Mahadaisa asked Sarwagya Ji, How Shree Krishan Chander Prabhu ji gifted Udhav Dev with his love

Once Mahadaisa asked Sarwagya Ji,...

🙏 Dandvat Pranam 🙏

As usual Mahadaisa was sitting in front of Swami Shree Chakardhara Ji. She asked prabhu ji “How Shree Krishan Chander Prabhu ji gifted Udhav Dev with his love”. Prabhu ji was in meditation posture.

Then Sarwagy Ji replied, Mahadaisa when Shree Krishan Ji was going towards the prison cell after killing the Raja Kans. Prabhu Ji found, somebody was hiding behind the pillar with heavy breath. He was apprehensive and fearful that something bad could go with him. He was trying to keep him away from the sight of Prabhuji.

Prabhu saw him hidden and said, who was hiding there: One of the sewak of Raja Kans said, Prabhu ji he is the Minister of Raja Kans. Immediately Udhav Dev said, Prabhu ji I do only the long and careful consideration or discussion with Raja Kans. Then Prabhu ji said, till the day you have worked and taken the seat under the Kans, now you will take the position under my empire and do the same. After this incidence, Udhav experienced the wibes of loves towards the Prabhu ji and have bowed towards the Shree Krishan Chakarwati Prabhu.

एक दिन महदाइसा ने श्री चकर्धर स्वामी जी से पूछा, हे प्रभो! प्रभु श्री कृष्ण चंदर जी ने उद्धव देव को प्रेम दान किस प्रकार दिया ?

सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी जी ने उत्तर दिया, महदाइसा! जब भगवन श्री कृष्ण जी राजा कंस का वध करके कारागर की ओर जाने लगे तो वहा देखा की उद्धव देव भयभीत स्तम्भ के पीछे खड़े थे |

श्री कृष्ण जी ने उन्हें छिपा देख कर कहा, अरे! वहा कूँ खड़ा है| उतर देते हुए अन्य सेवक ने कहा| प्रभु जी वहा पर राजा कंस के प्रधान मंत्री है| तत्काल उद्धव ने कहा, प्रभु जी में अपनी बुद्धि से कुछ मंत्रणा कंस के समुख रखा करता था| तब प्रभु जी ने कहा, आपने आजतक कंस का अमात्यतव सवीकारा था, अब आजसे आप हमारा मंत्रितब धारण करो ओर हमे मंत्रणा दिया करो| प्रभु जी के इन्ही वचनों के साथ उद्धव देव को प्रेम संक्रमण हुआ ओर उन्होंने प्रभु जी को सहस्तांग दंडवत प्रणाम कर , खुदको धन्य माना|

🙏 जय श्री चक्रधर जी 🙏

🙏 जय श्री कृष्ण जी 🙏
Read more

💌 Leelas

नमो पंच कृष्ण अवतार - Read the leelas of Mahanubhava Pantha. Go to Leelas

हमारे पांचो अवतारों का जन्म स्थान...

🙏 दंडवत प्रणाम 🙏

|| भगवान श्री कृष्ण ||
जन्म स्थान : मथुरा बन्दी गृह (जेल) (उत्तर प्रदेश) में
जन्म का समय : श्रावण कृष्ण पक्ष अष्टमी रात्रि १२ बजे (बुधवार)

|| श्री दत्तात्रेय महाराज ||
जन्म स्थान : बद्रिकाश्रम उत्तराखंड (हिमालय)
जन्म का समय : मार्गशीष शुक्ल पक्ष चतुर्दशी प्रातः ४ बजे (शुक्रवार)

|| श्री चक्रपाणी महाराज ||
जन्म स्थान : फल्टन जिला सातारा (महाराष्ट्र)
जन्म का समय : आशिवन कृष्ण पक्ष नवमी सुबह ५ बजे (वीरवार)

|| श्री गोविन्द प्रभु महाराज ||
जन्म स्थान : काटसुर (रिध्पुर) महाराष्ट्र
जन्म का समय : भाद्रपद शुक्ल पक्ष त्रयोदशी रात्रि १० बजे (मंगलवार)

|| सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी ||
जन्म स्थान : भरोच, (गुजरात)
जन्म का समय : भाद्रपद शुक्ल पक्ष द्वितीय दोपहर २ बजे (शुक्रवार)

🙏 जय श्री कृष्ण जी 🙏
Read more

उद्धवगीता: दुर्योधन-शकुनी बरोबर द...

🙏 दंडवत प्रणाम 🙏

भगवान श्रीकृष्णांनीच दिलेले यथार्थ स्पष्टीकरण:
ऊद्धव हा कृष्णाचा अगदी बालपणापासुनचा मित्र. त्याचा सारथी होणारा, अनेक प्रकारे सेवा करणारा. त्याने श्रीकृष्णापाशी कधीही कोणती इच्छा व्यक्त केली नाही की कोणता वर मागून घेतला नाही. भगवान श्रीकृष्णांचा अवतार संपुष्टात यायच्यावेळी ऊद्धवाला त्यांनी बोलावून घेतले आणि म्हणाले, “प्रिय उद्धवा, या माझ्या अवतारात अनेकांनी माझ्याकडून वर मागून घेतले, पण तू कधी मला काही मागितले नाहीस! मला हा अवतार संपवताना तुलाही काही दिल्याचे समाधान लाभेल. तेव्हा निश्चिंत मनाने मला माग. मी ते पूर्ण करीन.”
लहानपणापासून जवळून पाहिलेल्या श्रीकृष्णाला उद्धवाने यावेळी देखील कोणतीच इच्छा अपेक्षा केली नाही. पण श्रीकृष्णानीच शिकवलेल्या गोष्टी आणि त्याची स्वतःची कृती यातील काही गोष्टी त्याला समजल्या नव्हत्या. त्याबद्दल त्याचे मन साशंक होते आणि ती अस्वस्थता दूर करण्यासाठी त्याला श्रीकृष्णाच्या अशा त्या सर्व कृतींमागची कारणे जाणून घ्यायची इच्छा होती.
उद्धव श्रीकृष्णास म्हणाला, “हे कृष्णा, तु आम्हाला जगण्यासाठी एका मार्गाने शिकवलेस पण तू स्वतः वेगळ्याच मार्गाने जगलास!
महाभारतात तुझ्या भूमिकेतून तू केलेल्या अनेक कृती मला कधीच समजल्या नाहीत! मला त्यामागची कारणे जाणून घ्यायची इच्छा आहे. ही तू माझी इच्छा पूर्ण करशील ?”
भगवान श्रीकृष्ण म्हणाले, “उद्धवा, कुरूक्षेत्रावर मी अर्जुनाला जो उपदेश केला ती भगवत् गीता होती. आज मी तुला जे सांगेन ती ‘उद्धव गीता’ म्हणून ओळखली जाईल. म्हणूनच ही संधी मी तूला देत आहे. अगदी निःशंक मनाने तुझे प्रश्न विचार.”
उद्धवाने विचारण्यास सुरवात केली, “प्रभो, सर्वप्रथम मला हे सांगा, खरा मित्र कोण?”
भगवान श्रीकृष्ण म्हणाले, “खरा मित्र तो असतो जो न सांगता देखील संकटसमयी मदतीला धावून येतो.”
उद्धव: “कृष्णा, तू पांडवांचा जिवलग सखा आहेस. ते तुला त्यांचा आपदबांधव (संकटांपासून संपूर्ण रक्षणकर्ता) समजतात. ज्याला केवळ वर्तमानाचेच नव्हे तर भविष्यात घडणार्या घटनांचे संपूर्ण ज्ञान आहे. तु खरा ज्ञानी आहेस. आत्ताच तू मला खर्या मित्राची व्याख्या सांगितलीस. मग त्याप्रमाणे तू का नाही वागलास? धर्मराज युधिष्ठीरास द्यूत खेळण्यापासून का नाही थांबवलेस? ठीक आहे नाही थांबवलेस पण खेळाचे परिणाम धर्मराजाच्या बाजूने का नाही फिरवलेस? तो जिंकला असता पण तू ते ही नाही केलेस! निदान संपूर्ण सत्ता संपत्ती हरल्यानंतर तरी धर्मराजाला वाचवता आले असते. द्यूतात हरलेल्या धर्मराजाला होणार्या शिक्षेपासून तुला सोडवता आले असते. किंवा त्याच्या भावांना त्याने जेव्हा द्यूतात पणास लावले तेव्हा तरी द्यूतसभेत तू प्रवेश करू शकत होतास. पण तेही तू केले नाहीस!
किमान अशाक्षणी जेव्हा “जर तू द्रौपदी (जिच्यामुळे पांडव नेहमीच यशस्वी होत आले अशी) पणाला लावशील तर हरलेले सर्व राज्य संपत्ती मी तुला परत देईन” या दुर्योधनाने धर्मराजास दिलेल्या प्रलोभनावेळी जरी तू तुझ्या दिव्यशक्तीने हस्तक्षेप केला असतास तरी धर्मराजास विजय प्राप्त करून देणार्या अनुकुल सोंगट्या पडल्या असत्या. याऐवजी, जेव्हा राणी द्रौपदीची अब्रू जाण्याची वेळ आली त्याक्षणाला तू हस्तक्षेप केलास आणि मग दावा करतोस की द्रौपदीला तू वस्त्रे पुरवलीस आणि तिची अब्रू वाचवलीस. हे असं कसं करू शकतोस – जेव्हा तिला भर सभेत ओढत, फरफटत आणलं गेलं आणि भरसभेत अनेकांसमोर विवस्त्र करण्यात आलं? काय तिची अब्रू शिल्लक राहीली होती ? काय तू नक्की वाचंवलस ? संकटसमयी वाचवशील तेव्हाच खरा तू आपदबांधव! संकटसमयी तू धावून नाही आलास तर काय उपयोग ? हा धर्म आहे का?”
एकामागोमाग प्रश्न विचारत असताना उद्धवाच्या डोळ्यातून अश्रूधारा वाहू लागल्या…
हे सर्व प्रश्न केवळ उद्धवाचेच नव्हते. ज्यांनी महाभारत वाचले आहे त्याआपल्या सर्वांचे आहेत. जणू काही आपल्या वतीनेच उद्धवाने ते भगवान श्रीकृष्णास विचारून ठेवले होते.
भगवान श्रीकृष्ण हसले, “प्रिय उद्धवा, या भूतलावरील मानवी जगाचा नियम आहे : केवळ विवेकबुद्धी जागृत असणार्याचाच विजय होतो. दुर्योधनाकडे ती विवेकबुद्धी त्यावेळी होती पण धर्मराजास ती सोडून गेली होती. आणि म्हणूनच धर्मराज युधिष्ठिर हरला.”
भगवान श्रीकृष्णाचे बोल उद्धवास उमगले नाहीत आणि तो संभ्रमात पडला.
श्रीकृष्ण पुढे म्हणाले, ” दुर्योधन अमाप संपत्तीचा मालक होता पण द्यूत खेळण्याचे ज्ञान मात्र त्याच्यापाशी नव्हते. म्हणून त्याने मामा शकुनीस द्यूत खेळण्यास वापरले पण खेळातील पैजा त्यानी लावल्या. हा विवेक आहे.
धर्मराज युधिष्ठिर देखील हा विचार करून तसे करू शकत होता आणि मला, त्याच्या बंधूला त्याचा प्रतिनिधी म्हणून खेळवू शकत होता. जर मी आणि शकुनी द्यूत खेळलो असतो, तर या खेळात तुझ्यामते कोण जिंकलं असतं? मी विचारलेल्या संख्या शकुनीला पाडता आल्या असता की त्यानी सांगितलेल्या संख्या मला पाडता आल्या नसत्या ? तूर्त ही गोष्ट बाजूला ठेव.
धर्मराजाने एकवेळ मला खेळात आमंत्रित करण्याचं विसरला असता तर ती चूक पण मी दुर्लक्षित केली असती. पण विवेकशून्य आचरणात त्याच्या हातून एक गंभीर चूक घडली. धर्मराज युधिष्ठिराने प्रार्थना केली की मी द्यूतसभेत येऊ नये ! कारण त्याला मला हे कळू द्यायचे नव्हते की केवळ दुर्दैव म्हणून तो या खेळात ओढला गेला होता आणि तो खेळणे त्याला भाग होते. त्यानी मला केलेल्या या प्रार्थनेमुळे माझे हात बांधले गेले. मी सभेच्या बाहेरच उपस्थित होऊन प्रतिक्षा करत होतो की पांडवांपैकी एकजण तरी प्रार्थना करून मला बोलावेल. भीम, अर्जुन, नकुल, सहदेव हे देखील जेव्हा हरले तेव्हा दुर्योधनाला शिव्याशाप आणि स्वतःच्या नशिबाला दोष देण्यात मग्न झाले होते. मला बोलवायला ते विसरले होते. द्रौपदीदेखील मला विसरली होती जेव्हा मोठ्या भावाची आज्ञा म्हणून दुःशासनाने तिला केसांना धरून भर सभेत फरफटत आणले. ती सुद्धा तिच्या बुद्धीप्रमाणे सभेत सर्वांशी वादविवाद घालत होती. त्या क्षणापर्यंत तिने एकदाही मला बोलावले नाही.
अखेर तेव्हा सुबुद्धी निर्माण झाली जेव्हा दुःशासनाने तिला एकेक कपड्यानिशी विवस्त्र करायला सुरवात केली. सर्व विरोध थांबवून तिने अखेर हात टेकले आणि आक्रोश करायला सुरवात केली. “हरी! हरी! अभयम् कृष्णा अभयम्” असा टाहो फोडत माझी प्रार्थना केली.
आणि त्याक्षणी तिची अब्रू वाचवण्याची संधी मला मिळाली. शक्य तितक्या जलद मी पोहोचून तिचे रक्षण केले. या सर्व परिस्थितीत माझी काय चूक आहे सांग बरे?”
“काय छान समजावलेस कृष्णा! मी प्रभावित झालो! पण नक्कीच फसलो नाही. एक अजून प्रश्न विचारू शकतो ?” श्रीकृष्णानी संमती दिली.
“याचा अर्थ असा आहे का की जेव्हा तुला बोलावलं जाईल तेव्हाच तू येणार? संकटसमयी न्याय प्रस्थापित करण्यासाठी तू स्वतः येणार नाहीस. बरोबर ?” उद्धवाने पुढील प्रश्न विचारला.
भगवान श्रीकृष्णांनी स्मित केले, “उद्धवा! या मनुष्यजन्मात प्रत्येकाचे आयुष्य हे ज्याच्या त्याच्या कर्मानुसार पुढे जाते. मी चालवत नाही ते. मी त्यात ढवळाढवळ करीत नाही. फक्त ‘साक्षीदार’ म्हणून मी उपस्थित असतो. मी सदैव तुझ्या जवळच असतो आणि जे काही घडत आहे ते पहात असतो. हा परमेश्वराचा धर्म आहे.’
“वाह! खुपच छान कृष्णा! म्हणजे तू आमच्या जवळच रहाणार, आणि जसजसे करत जाऊ तसतशी आमची दुष्कर्म पापं करताना पहात रहाणार. आम्ही अशाच चुका करत रहावं पापं करत रहावं आणि त्यांची शिक्षा भोगत रहावं हे तुला आमच्याकडून हवं आहे ?”
भगवान श्रीकृष्ण म्हणाले, “उद्धवा ! तु जे काही बोललास, जी विधानं केलीस त्याचा नीट खोलवर विचार कर. जेव्हा तुला हे लक्षात आलं आहे आणि पक्कं समजलं आहे की मी सदैव तुझ्या बाजूलाच साक्षीदार म्हणून उभा असतो तेव्हा तुझ्या हातून चूक किंवा वाईट कृती घडेलच कशी? निश्चितच तू असं काही करणार नाही. पण जेव्हा ही गोष्ट विसरली जाते तेव्हा माझ्यापासून लपवून एखादी गोष्ट करता येईल असा विचार तुझ्या मनात येतो. आणि अशावेळी तू संकटात सापडतोस. जर धर्मराजाच्या हे लक्षात राहिलं असतं की मी सदैव सर्वांसमवेत सर्वठिकाणी साक्षीरूपाने हजर असतो तर तो खेळ वेगळ्या परिणामांनी संपुष्टात नसता का आला ?”
उद्धव आता थक्क होऊन स्तब्ध झाला होता आणि त्याचं मन अपार भक्तीनी भरून वहात होतं. तो म्हणाला, “किती खोल आहे हे तत्त्वज्ञान ! किती श्रेष्ठ सत्य ! देवाची पूजा प्रार्थना करणं आणि त्याची मदत मागणं ही केवळ आपली भावना, श्रद्धा असते. ज्याक्षणापासून आपण हा विश्वास ठेवायला लागतो की त्याच्याशिवाय काही चालू शकत नाही तेव्हा त्याचं साक्षीरूप अस्तित्व जाणवल्याशिवाय रहाणार नाही. हे विसरून कोणतीही कृती आपल्या हातून घडणे शक्य आहे का ? संपूर्ण भगवदगीतेतून हेच तत्त्वज्ञान भगवान श्रीकृष्णांकडून अर्जुनास प्राप्त झाले आहे. श्रीकृष्ण सारथी होता मार्गदर्शक होता पण तो स्वतः लढला नाही.
जाणावा तो अद्वितीय एकमेव परमोच्च साक्षी आपल्या आतला आणि आपल्याविना! आणि त्या परमेश्वर तत्त्वाशी एकरूप समरूप होऊन जा.
शोधा आणि पहा अंतरंगातला तो उच्च मी ..केवळ शुद्ध, प्रेमपूर्ण, आनंदपूर्ण नामस्मरणाने ती परमोच्च जाणीव ”

🙏 जय श्री कृष्ण 🙏
Read more

जब महादाईसा जी वाराणसी पहुंची | उ...

🙏 दंडवत प्रणाम 🙏

जय श्री चक्रधर स्वामी जी
जब महादाईसा जी वाराणसी पहुंची तब क्या देखती हैं कि यहां का पानी भी अन्य स्थानों की तरह ही है! कोई विशेष नहीं! बहुत पछतावा कर दादोस के कारण दुखी हो रही थी! मन को समझा कर उन्होंने गंगा में स्नान किया! सबसे पहले दादोस को तिलांजलि दी! फिर अपने परिवार और गोत्र को भी तिलांजलि दी! इसके बाद स्नान कर बाजार आई और अत्यंत दुर्बल नंगे व्यक्ति को भोजन करवाया! उस व्यक्ति को अधिक भूख लगी थी तो वह अतिरिक्त दो लोगों का भोजन भी खा गया! उसके जाने के बाद महादाईसा जी रिद्धपुर के लिए निकली!

यहां से भगवान की ने बाईसा माताजी और नागदेव की को भी परमेश्वर पुर भेजा हुआ था! वे श्री गोविंद प्रभु जी के दर्शन कर वापिस श्री चक्रधर स्वामी जी के पास चलपड़े! भगवान से उन्हें माईतया के घर भेंट हुई!

बोलिए श्री चक्रधर स्वामी जी की जय
।। श्रीचक्रधरार्पणम् ।।

🙏 जय श्री कृष्ण जी 🙏
Read more

श्री गोविन्द प्रभु महाराज जी के द...

🙏 दंडवत प्रणाम 🙏

गोविन्द प्रभु भगवान जी के अवतारोत्सव पर हम जितने पदार्थ बनने में सक्षम है उतने पदार्थ बना का प्रभु जी को को भोग लगाना चाहिए।
1 - लाख की भाकर, गुड़ की रोटियां, दलिया
2 - दही दूध और माखन, श्री खंड, गुलाब जामुन
3- पकोड़े (बुड़ुदे), धिडरे (बेसन से बना हुआ पुडा), काजू
4 - गुड़, गुड़ और भुने चने, कच्चे ज्वार के दाने
5 - देसी घी, मक्खन, गुड़ और देसी घी से बनी सेवइयां
6 - मीठी ककड़ी, दही भल्ले, खीर
7 - बैंगन की सब्जी, साग
8 - तरबूज, बेर, संतरे, आम का रस
9 - आउसा जी का प्रसिद्ध हलवा

इत्यादि पदार्थ भगवान जी को अच्छे लगते थे।

🙏 जय श्री कृष्ण 🙏
Read more

नृत्य देखना

🙏 दंडवत प्रणाम 🙏

जय श्री चक्रधर स्वामी जी
एक दिन भगवान श्रीचक्रधर स्वामीजी चांगदेव मंदिरके पिछले हिस्सेमें बैठे थे। उतनेमें एक नर्तक मंडली वहाँ नृत्य करने आ पहुँची। उनमेंसे एक स्त्री वस्त्र बदलने जब मंदिरके पीछे आयी, तो उसने वहाँ भगवानको विराजमान देखा। वह भगवानके असीम सौंदर्यपर मनोमुग्ध हो आत्मविस्मृत-सी हुई निर्निमेष दृष्टिसे उनकी ओर टुकुरटुकुर ताकती रही। जब काफी देर बाद भी वह वापस न आयी, तो दूसरे नर्तक भी उसे खोजते खोजते वहाँ जमा हो गये और भगवानके देदीप्यमान सौंदर्यको देख अपनी सुधबुध खो बैठे। उनको अपने पास एकत्रित हुआ देख भगवानने उनसे कहा, 'आप सब अंदर चलकर नृत्यकी तैयारी करो, हम वहीं आते हैं।'
भगवानके इन शब्दोंसे उनकी तंद्रा टूटी, तो उन्होंने अपनेआपको विमोहितसा पाया। उनकी आज्ञानुसार वे सब मंदिर में जाकर नृत्यकी तैयारीमें लग गये। थोड़ी देर बाद भगवान भी मंदिरमें जा पहुँचे। सबने भगवानको अपनीअपनी कला दिखायी। भगवानने सबकी कलाकी भूरिभूरि प्रशंसा की तथा उन्हें प्रसाद रूप में पान खिलाये। जानेसे पूर्व उन्होंने कहा, 'महाराज, आपकी श्रीमुर्तिके दर्शनसे हमें बड़ा आनंद प्राप्त हुआ है। ऐसा आनंद, जिसको हम शब्दोंमें व्यक्त नहीं कर सकते। आजकल तो कलाका कोई सच्चा पारखी है ही नहीं। आपने हमें जो प्रोत्साहन दिया है, उससे भी हमें बड़ा बल मिला है।'
एक दूसरी नर्तकीने आगे बढ़कर प्रार्थना की, 'महाराज, यदि आपको कष्ट न हो, तो भोजन करने आप हमारे यहाँ ही चलें।'
प्रत्युत्तरमें भगवानने कहा, 'हमें आज कहीं अन्यत्र आमंत्रण है, इसलिये तुम्हारे साथ नहीं चल सकते। हाँ, फिर कभी तुम्हारे अनुरोधको हम जरूर पूर्ण करेंगे।'
सबके चले जानेपर भगवान भी अपने निवास स्थानपर लौट आये।
।। श्रीचक्रधरार्पणम् ।।

🙏 जय श्री कृष्ण जी 🙏
Read more

कोणापासुन कोणते शास्ञ निर्माण झाले

🙏 दंडवत प्रणाम 🙏

कोणापासुन कोणते शास्ञ निर्माण झाले ?
(१) परमेश्वराची —ब्रह्मविद्या
(२) मायेचे — चार वेद
(३) विश्वरुपाचे —ञिकांङ वेद
(१) कर्नकांङउपासना
(३) ज्ञानकांङ असे तीन कांङ
(४) अष्टभैरवाने वेदावर अष्टशास्ञ तयार केले
(१) कराळी भैरवाचे —कामशास्ञ
(२) विकराळी भैरवाचे,धर्मशास्ञ
(३) उमापती भैरवाचे, उद्योगशास्ञ
(४) पशुपती भैरवाचे , सांख्यशास्ञ
(५) सदाशिवभैरवाचे, न्यायशास्ञ
(६) ब्रह्मा भैरवाचे—वेदांतशास्ञ
(७) विष्णूभैरवाचे, आगमशास्ञ
(८) महादेवभैरवाचे,निगमशास्ञ
(५) क्षिराब्धिच्यामहाविष्णुपासुन – १४ विद्या
(६) केलासाच्या महादेवापासुन – ६४ कला
(७) वैकुंठीच्या विष्णुचे- मिमासाशास्ञ
(८) ब्रह्नदेवाने -उपनिषद
(९) इंद्राने – कोकशास्ञ
(१०) चिञसेनाची – गायनकला
(११) साबाचे – मंञशास्ञ
(१२) यक्षणीची – कुविद्या
(१३) क्रषीमुनीनी – १८पुराणांची रचना केली
भगवान श्रीचक्रधर स्वामी की जय

🙏 जय श्री कृष्ण 🙏
Read more

📋 FAQ's

नमो पंच कृष्ण अवतार - Read Frequently Asked Questions about Mahanubhava Pantha. Go to FAQ's

What is Mahanubhava Pantha?

Mahanubhava Pantha is a religious sect following the teachings of Panch Avatars of pantha. Pantha teaches how to connect the inner soul with the parmewshwara bhagti and attain moksha.

What are other names of Mahanubhava Pantha?

There are diffierent names of Mahanubhava Pantha in differnet regions. Mahanubhava Pantha in Maharashtra region. Jai Krishni Pantha in Punjab, Haryana, Delhi region. Achyuta Pantha in Gujarat region.

Who started Mahanubhava Pantha?

Mahanubhava Pantha was started and propagated by Sarvadnya Shree Chakradhar Swami also know as Chakradhara Swami, the 5th avatar of Mahanubhava Pantha.

From where and when Mahanubhava Pantha originated?

Mahanubhava Pantha originated during the late 12th century and from the Varhada region of Maharashtra. Vardha belt is the core region of Mahanubhava Pantha.

What is danvat.com?

dandvat.com is a comprehensive community portal which is good source for knowing Mahanubhava Pantha, exploring History of Pantha, Blogs, Leelas etc. Most of the info is available in English, Hindi & Marathi translations of scriptures, and historical details about the Pancha Krishna.

Do you have more Question & Queries?

If you have more Questions & Queries. Start with our Frequently Asked Questions page for overview. Then go in the series (1) History of Mahanubhava Pantha page, (2) Blogs of Pantha, (3) Leelas of Prabhu, etc. You will have more clarity.